दुधाला" दुखावलं तर "दही" बनत

*"दुधाला" दुखावलं तर "दही" बनत,दह्याला त्रास दिला तर लोणी बनत,"लोणी" तापवल तर "तूप" बनत,दुधापेक्षा महाग दही दह्यापेक्षा महाग लोणी असत,आणि लोण्यापेक्षा महाग तूप आहे..*
*परंतु सर्वाचा रंग एक आहे "पांढरा" याचाच अर्थ वारंवार संकट येऊनसुद्धा जी व्यक्ती आपला रंग बदलत नाही,समाजात त्यांचीच "किंमत" वाढत असते...!!*
        
💐💐 *ll"शुभ सकाळ"ll*💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा