जीवनात अडचणी कितीही असो

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

               || *श्री स्वामी समर्थ* ||

*जीवनात अडचणी कितीही असो,*
*चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,*
*शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात,*
*संयम राखल्यास त्या संपून जातात,*
*आणि परमात्मा चे आभार मानले तर*
*अडचणी आनंदात बदलून जातात...!!!*

           💐💐 🌹शुभ सकाळ🌹💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा